| Title of Article : | MPSC - Solved Question Paper - 13 |
| Article Link : | http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4386 |
Maharashtra Public Service Commission (MPSC),Examination Shedule,MPSC Paper pattern,Preparation Kit,quick review booklets,tips and notes mpsc,general knowledge questions and answers,how to set your mind before examination,complete do list for MPSC
Exam Paper Search
Saturday, August 18, 2012
Maharashtra Public Service Commission - General Knowledge Questions with Answers - MPSC - Solved Question Paper - 13
sampal papers - 13
1. भारतामध्ये वनविकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली ?
A. 14 फेब्रुवारी 1984
B. 14 जुलै 1984
C. 14 फेब्रुवारी 1974
D. 14 जुलै 1974
2. भारताची प्रमाण वेळ _________ वरून जाते .
A. 82 1/2 पूर्व रेखांश
B. 82 1/2 पश्चिम रेखांश
C. 82 1/2 उत्तर अक्षांश
D. 82 1/2 दक्षिण अक्षांश
3. भारतातील सर्वाधीक लांबीची नदी कोणती ?
A. ब्रम्हपुत्रा
B. गोदावरी
C. गंगा
D. कृष्णा
4. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापण्यात आले ?
A. 1948
B. 1955
C. 1960
D. 1965
5. मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर केला होता ?
A. सोने
B. अॅल्युमिनिअम
C. तांबे
D. लोखंड
6. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते ?
A. केरळ
B. सिक्कीम
C. आसाम
D. तामीळनाडू
7. जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो ?
A. मॅग्नेशियम
B. कॅल्शियम
C. लोखंड
D. सिलीकॉन
8. 'वॉल स्ट्रीट' नावाचा शेअर बाजार कोणत्या देशात आहे ?
A. यु. एस. ए
B. यु. के.
C. जपान
D. भारत
9. नवी मुंबई तील 'न्हावा शेवा' बंदराला कोणत्या राजकीय नेत्याच्या
नावाने ओळखले जाते ?
A. इंदिरा गांधी
B. सरदार पटेल
C. महात्मा गांधी
D. पंडीत जवाहरलाल नेहरू
10. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
A. 1938
B. 1945
C. 1965
D. 1995
Friday, August 17, 2012
Maharashtra Public Service Commission - General Knowledge Questions with Answers - MPSC Solved Question Paper - 12
| Title of Article : | MPSC Solved Question Paper - 12 |
| Synopsis : | PSI / STI Exam Papers |
| Article Link : | http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4384 |
Sample Papers - 1
1. 'आझाद हिंद सेने ' ची स्थापना कोणी केली ?
A. सुभाषचंद्र बोस
B. वि. दा. सावरकर
C. रासबिहारी बोस
D. कॅ. मोहनसिंग
C. रासबिहारी बोस
2. खालीलपैकी हैदराबाद मुक्ती संग्रामातील अग्रणी नेता कोण ?
A. सरदार वल्लभभाई पटेल
B. स्वामी रामानंद तीर्थ
C. जवाहरलाल नेहरू
D. सेनापती बापट
B. स्वामी रामानंद तीर्थ
3. 'मेरी जेल डायरी' हे पुस्तक कोणत्या भारतीय माजी पंतप्रधानाने लिहीले आहे ?
A. अटलबिहारी वाजपेयी
B. चंद्रशेखर
C. जवाहरलाल नेहरू
D. लालबहादूर शास्त्री
B. चंद्रशेखर
4. हरी नारायण आपटेंच्या 'पण लक्षात कोण घेतो ' ह्या कादंबरीचे तेलगूत
भाषांतर कोणत्या राजकारणी प्रतिभावंताने केले आहे ?
A. पी. व्ही. नरसिंह राव
B. चंद्रबाबू नायडू
C. चंद्रशेखर राव
D. पी. व्ही. रेड्डी
A. पी. व्ही. नरसिंह राव
5. 'यंग इंडीया' हे वृत्तपत्र स्वातंत्र्य लढयातील कोणत्या अग्रणीने चालविले होते ?
A. दादाभाई नौरोजी
B. सुभाषचंद्र बोस
C. ऍनी बेझंट
D. महात्मा गांधी
D. महात्मा गांधी
6. अस्पृश्यतेविरुद्धचा ठराव भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोणत्या
अधिवेशनात संमत करण्यात आला ?
A. कराची अधिवेशन, 1931
B. सुरत अधिवेशन, 1907
C. लाहोर अधिवेशन, 1929
D. कोलकता अधिवेशन, 1917
D. कोलकता अधिवेशन, 1917
7. खालीलपैकी कोणी भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद एकदाही भूषविले नाही ?
A. महात्मा गांधी
B. सुभाषचंद्र बोस
C. लोकमान्य टिळक
D. अॅकलन हयुम
A. महात्मा गांधी
8. महात्मा गांधींनी संविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरु केली ?
A. 1927
B. 1930
C. 1931
D. 1929
B. 1930
9. 'समता सैनिक दला ' ची स्थापना कोणी केली ?
A. महर्षी कर्वे
B. महर्षी वि. रा. शिंदे
C. महात्मा फुले
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. महर्षी वि. रा. शिंदे
10. 'गुलामगिरीचे शस्त्र' हे पुस्तक कोणी लिहीले ?
A. महात्मा फुले
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. लोकमान्य टिळक
D. गोपाळ गणेश आगरकर
D. गोपाळ गणेश आगरकर